शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानावर समितीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:17 IST

शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसहभागाशिवाय कुठलीही योजना वा उपक्रम यशस्वी होत नसल्याचा पूर्वानुभव पाहता स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानात जालना शहराचा ठसा उमटविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डांतील कमिटीच स्वच्छतेवर लक्ष ठेवणार असून, स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींसाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे.शहरात मागील निवडणुकीवेळी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली असून, आता लोकसंख्येनुसार ६१ वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. गतवर्षीची निवडणूक प्रभागनिहाय घेण्यात आली असली तरी स्वच्छतेची कामे, ही वॉर्डनिहाय केली जाणार आहेत.स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ अभियान राबविले जात आहे. यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जात आहे. या निधीतून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांची भरती आणि स्वच्छतेचे साहित्य व सामुग्री खरेदी केली जात आहे.केंद्र शासनाने स्वच्छतेच्या आॅनलाईन तक्रारीसाठी अ‍ॅपही विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना आपल्या भागातील स्वच्छतेबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा आहे. जालना पालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता अभियानात नागरिकांना सहभागी करुन अभियान यशस्वी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील ६१ वॉर्डांत स्वतंत्र कमिट्या तयार करण्यात येणार असून, याची जबाबदारी त्या त्या वॉर्डातील नगरसेवकावर सोपवली जाणार आहे. वॉर्डाची भौगोलिक व इत्थंभूत माहिती नगरसेवकास असल्याने स्वच्छतेची कामे त्यानुसार केली जाणार आहेत. वॉर्डात किती हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटल्स, शाळा व वसाहती आहेत, याची माहिती नगरसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेचे काम योग्य रीतीने होऊ शकणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी एकत्र आले तर स्वच्छता अभियान यशस्वी होऊन शहराचा लौकिक सर्वदूर पोहोचणार आहे.