शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जालना पालिकेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

ही बाब लक्षात घेऊन जालना पालिकेने दोन वर्षांपूर्वी सारवाडी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करून जागा निश्चित केली होती, ...

ही बाब लक्षात घेऊन जालना पालिकेने दोन वर्षांपूर्वी सारवाडी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करून जागा निश्चित केली होती, परंतु त्या जागेच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि पालिकेत न्यायिक वाद निर्माण झाला आहे. हे कुठेतरी थांबविण्यासाठी यावर तडजोड करून पालिकेने ती वादग्रस्त जागा सोडून हा प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पातून दररोज साधारपणे एकूण पाणी वापराच्या २० टक्के पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालल्यास यातून दररोज साधारपणे १२० दशलक्ष लीटर प्रक्रियायुक्त पाणी शुद्ध होऊ शकते.

हे प्रक्रिया केलेले पाणी येथील स्टील उद्योगासाठी मोठे महत्त्वाचे वरदान ठरू शकते. स्टील उत्पादकांना दररोज काही लाख लीटर पाण्याची गरज पडते. आज हे पाणी उद्योजक टँकरद्वारे वेगवेगळ्या विहिरीतून आणत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोठा दिलासा स्टील उद्योजकांना मिळू शकतो.

चौकट

चांगला बीओडी असल्यास पिण्यासही होईल उपयोग

सांडपाणी प्रकल्पातून औद्योगिक वापरासाठी पाणी हमखास मिळू शकते, परंतु जर अतिउच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून जर हेच पाणी अधिक चांगल्या पद्धतीने शुद्ध केल्यास ते पिण्यायोग्यही होऊ शकते, परंतु त्यासाठी त्या पाण्यातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती आहे, त्यावर अवलंबून असते. सांडपाण्यात जैविक, तसेच रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने हे पाणी पिण्यायोग्य करताना खूप काळजी घ्यावी लागते.

प्रा.सुरेश कागणे, प्रा.जीवशास्त्र विभाग बारवाले महाविद्यालय