शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शहरातील वळण रस्ते उजळणार; केंद्राकडून स्वतंत्र निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण ...

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण रस्ता वाढत्या वाहतुकीमुळे अपुरा पडता होता; परंतु नंतर याचे चौपदरीकरण करण्यात आले. हा रस्ता आधी केवळ अंबड चौफुलीपर्यंतच सिमेंटचा होता; परंतु नंतर मोतीबागेकडून औरंगाबाद चौफुली, तसेच अंबड चौफुलीपासून मंठा चौफुली आणि कन्हैयानगर, भोकरदन चौफुलीमार्गे औरंगाबाद चौफुलीला जोडला आहे.

याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. या पथदिवे सुरू करण्याच्या कामाचा लवकरच आपण श्रीगणेशा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी नमूद केले.

चौकट

लसीबाबत गैरसमज नको...

अनेक जण कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत; परंतु हे लस घेतल्याने नव्हे तर मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळल्यानेच होते. लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, आपणही ती बुधवारी घेतली आहे. हा आपला पहिला डोस होता. आता दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेणार आहोत. लसीबाबतचे सामान्य लोकांमधील गैरसमज चुकीचे असून, लस उपयुक्त असून, त्याने तुमची प्रतिकारशक्ती निश्चितच वाढेल, यात शंका नाही.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.