शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शहरातील वळण रस्ते उजळणार; केंद्राकडून स्वतंत्र निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण ...

जालना शहराच्या बाहेरून अन्य गावांना जाण्यासाठी वळण रस्ता १९९६ मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात झाला आहे. नंतर हा वळण रस्ता वाढत्या वाहतुकीमुळे अपुरा पडता होता; परंतु नंतर याचे चौपदरीकरण करण्यात आले. हा रस्ता आधी केवळ अंबड चौफुलीपर्यंतच सिमेंटचा होता; परंतु नंतर मोतीबागेकडून औरंगाबाद चौफुली, तसेच अंबड चौफुलीपासून मंठा चौफुली आणि कन्हैयानगर, भोकरदन चौफुलीमार्गे औरंगाबाद चौफुलीला जोडला आहे.

याचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. या पथदिवे सुरू करण्याच्या कामाचा लवकरच आपण श्रीगणेशा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री दानवे यांनी नमूद केले.

चौकट

लसीबाबत गैरसमज नको...

अनेक जण कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यावरही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत; परंतु हे लस घेतल्याने नव्हे तर मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न पाळल्यानेच होते. लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, आपणही ती बुधवारी घेतली आहे. हा आपला पहिला डोस होता. आता दुसरा डोस २८ दिवसांनंतर घेणार आहोत. लसीबाबतचे सामान्य लोकांमधील गैरसमज चुकीचे असून, लस उपयुक्त असून, त्याने तुमची प्रतिकारशक्ती निश्चितच वाढेल, यात शंका नाही.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.