शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

खिचडी खाऊन कंटाळली मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:10 IST

तांदळाची खिचडी, वरण भात, मटकी, वाटाणा, हरभरा तसेच एक दिवस पूरक आहार देण्याचे आदेश असतानाही कित्येक शाळेत केवळ खिचडीवर विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : शिक्षणाची गोडी लागावी, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी या उद्देशाने शाळांमध्ये पोषण आहार दिला जात आहे. तांदळाची खिचडी, वरण भात, मटकी, वाटाणा, हरभरा तसेच एक दिवस पूरक आहार देण्याचे आदेश असतानाही कित्येक शाळेत केवळ खिचडीवर विद्यार्थ्यांची बोळवण केली जाते. या सर्व शाळांची गोपनीय चौकशी करून कारवाईची मागणी पालक वगार्तून होत आहे.शाळेतील मुलांना पोषण आहार शाळेतच मिळावा यासाठी मूंगदाळ खिचडी, मटकी भाजी, भात, वरण भात, चणा हरभरा, खिचडी, तसेच एक दिवस पूरक आहारात यात केळी, बिस्किटे, राजगिरा लाडू देणे बंधनकारक असताना देखील ग्रामीण भागातील कित्येक शाळेत, तर शहरातील काही जि.प.च्या दुर्लक्षित शाळेत फक्त खिचडी व वरण भातावर विद्यार्थ्यांची बोळवण करून शासनाच्या विद्यार्थी संख्या वाढविणे व शिक्षणाची गोडी निर्माण करणे या मुळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे. तर यातून मूगदाळ, हरभरा, व पूरक आहार एक एक करून गायब होत असल्याचे दिसत आहे.शाळेतील पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर ग्रम खिचडी, तर सहावी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दीडशे ग्रॅम खिचडी शिजवण्याचे आदेश असताना सर्वच शाळेत शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षांना हाताशी धरून वेगळीच खिचडी ‘शिजत’ आहे.शासनाने ठरवून दिलेला आहार देण्यात यावा, न देणाºया शाळांची गोपनीय माहिती घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.