शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

वीज वितरणचे ५९ लाख रुपयांचे धनादेश बाऊन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:46 IST

थकीत वीज वीज बिल भरण्यासाठी वीज वितरणकडे अनेक ग्राहकांनी दिलेले धनादेश न वटल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : थकीत वीज वीज बिल भरण्यासाठी वीज वितरणकडे अनेक ग्राहकांनी दिलेले धनादेश न वटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एकीकडे हे धनादेश न वटल्याचे सांगितले जात असले तरी, हे सर्व होत असताना धनादेश न वटल्याची माहिती बँकेकडूनही बऱ्याच उशिराने मिळाल्याने सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.जालना येथील वीज वितरण कंपनीकडून वीज बिलाची वसूली करण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले होते. या जालन्यातील केंद्रावर अनेक ग्राहकांनी त्यांचे विजबिल भरण्यासाठी धनादेश दिला होता. परंतु तो धनादेश न वटता आणि वीजबिलापोटी दिलेली रक्कम संबंधित बँकेच्या खात्यावरून वीज वितरणच्या खात्यात वर्ग केल्याचे रेकॉर्ड मिळत होते. त्यामुळे याचा गोंधळ आणखी वाढला आहे. सध्या सर्वत्र मोबाईल बँकींग व्यवस्था असल्याने खात्यात दुसरीकडून रक्कम जमा झाल्यास लगेचच मॅसेज येतो आणि खात्यातून दुस-याला रक्कम वर्ग केली असल्यास त्याचाही मॅसेज येतो.असे असातना वीज वितरण कंपनीत जवळपास २४० पेक्षा अधिक धनादेश न वटल्याचे एवढ्या उशीरा कसे लक्षात आले हा संशोधनाचा विषय बनला आहे.या जालना कार्यालयातील धनादेश घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी येथील स्थानिक अधिका-यांनी वरिष्ठ कार्यालयास कळविल्यानंतर मंगळवारी दोन अधिका-यांचे पथक जालन्यात दाखल झाले होते. त्यांनी सर्व ती कागपत्र स्वत:च्या ताब्यात घेऊन छानबिन सुरू केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारात नेमके कोणकोण गुंतले आहे, हे चौकशीनंतरच समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच वीज वितरण कंपनीच्या कारभारावर शंका घेतली जात आहे.जालना : ट्रान्स्फॉर्मर देतानाही अनेक अडचणी४अनेक गावातील डीपी जळाल्याने त्या दुरूस्त करून देण्यासाठीदेखील शेतकरी आणि गावकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. कधी डीपी दुरूस्त करण्यासाठी आॅईल नसल्याचे कारण पुढे केले जाते, तर कधी दुरूस्त डीपी देण्यासाठी देखील अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय डीपी मिळत नसल्याची तक्रार नुकतेच जालना दौºयावर आलेल्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत माजी आ.शिवाजी चोथे तसेच शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांनी थेट आरोप केले होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBanking Sectorबँकिंग क्षेत्र