शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बीएसएनएलचे २ कोटी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:50 IST

रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील रस्त्यांची कामे, पाईप लाईन दुरुस्ती यामुळे भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीला तब्बल २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, यामुळे १५०० लॅण्डलाईन बंद पडल्याची माहिती बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत नगरपालिकेला ८० लाख रुपयाचे नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नाही.जालना शहरातील सर्वच रस्ते नव्याने तयार करण्यात आले. यात कचेरी रोड, बसस्थानक रोड, बडी सडक, शिवाजी पुतळा, भोकरदन नाका यासह आदी रस्ते तयार करण्यात आले. तर काही रस्त्यांची कामे सुरु आहेत.हे रस्ते तयार करतांना खोल पर्यंत खोदावे लागत असल्याने १ मीटर खोलवर असलेल्या टेलीकॉम कंपन्याचे वायर तोडतात. याचा फटका टेलिकॉम कंपन्या बसत आहे. तसेच शहरातील नळ जोडणी, पाईपलाईन दुरुस्ती करण्यासाठी खोदण्यात येणा-या खड्ड्यांमुळे बीएसएनएल या कंपनीला कोट्यांवधींचा फटका बसला आहे. यामुळे मागील दीड वर्षात १५००० लॅण्डलाईन बंद पडले असून, कंपनीला २ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. याबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांशी दूरध्वनीवरुन संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.यामुळे शहरतील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला.जालना शहरात सर्वच रस्त्यांची कामे झाले आहे. तसेच अनेकवेळा पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्ते खोदण्यात येते. यामुळे टेलीकॉम कंपन्यांची वायर तुटल्या जातात. दरम्यान, नगरपालिकेच्या हद्दी झालेल्या कामांची नुकसान भरपाई नगरपालिकेने देणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपालिकेकडे ८० लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, नगरपालिकेने अद्यापही नुकसान भरपाई दिली नसल्याचे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएलJalana Muncipalityजालना नगरपरिषद