शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गळफास घेऊन दोघांनी संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:09 IST

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व खामखेडा येथील दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व खामखेडा येथील दोघांनी गळफास घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.भागवत बाबुराव वाघ (२२, रा. गोद्री, बुलडाणा, ह.मु. वालसावंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी नामदेव गवळी यांनी भागवतचा मृतदेह वालसावंगी शिवारातील आदिनाथ नामदेव मोरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत पाहिला. त्यांनी पारध पोलिसांना माहिती दिली. बीट जमादार प्रकाश शिनकर, सुरेश डुकरे यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पारध ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.अन्य एका घटनेत खामखेडा येथील काकासाहेब सुखदेव नागवे (४०) यांनी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.नागवे यांची पत्नी माहेरी असल्यामुळे घरी कुणीच नव्हते. सकाळी बाहेरून फिरून आल्यानंतर त्यांनी घरातील अँंगलला रूमालाने गळफास घेऊन जीवन संपवले. हा प्रकार गावातील सोमीनाथ सखाराम नागवे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजूर पोलिसांना कळविले. राजूर पोलीस चौकीचे जमादार विष्णु बुनगे, कॉन्स्टेबल गणेश मांटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हा