शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भाजपचा अजेंडा; खोटी नियत और झूठा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:54 IST

या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजप सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आहे. परंतु सरकारने चार वर्ष फक्त घोषणाबाजी केली. त्यांनी ना शेतकऱ्यांकडे लक्ष दिले ना रोजगाराकडे त्यामुळे देशातील तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. या सरकाराचा अजेंडा म्हणजे खोटी नियत और झुठा विकास आहे, असा आरोप आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे (एपीआय) संस्थापक अध्यक्ष विजय मानकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केला. केला.मानकर म्हणाले की, आमचा पक्ष आंबेडकरांच्या विचारांने चालणार आहे. पक्षाच्या माध्यमातून देशभरात आंबेडकरांचे मूल्य, त्यांच्या विचारांचा प्रसार करणार आहे. तसेच शेतकरी, कामगार व माध्यमवर्गीय लोकासाठीही आम्ही लढा देणार आहे. सरकारने ना शेतक-यांची कर्जमाफी केली ना स्वामिनाथन आयोग लागू केला. देशातील लाखो तरूण नोकरी वि़ना आहे.सरकारला याचे काहीच देणे घेणे नाही. ते फक्त खोट दावे करतात. तसेच यावर्षी भीमा कोरेगाव दंगलीत गृहखात्याने निष्काळजीपणा केला आहे. त्यामुळे गृहखात्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत वाढविणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.या पत्रकार परिषदेत प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष , एस. आर. साबळे, सचिव एन. डी. खंदारे, तालुका सचिव कैलास वाघ, तालुकाध्यक्ष संजय वेव्हाल, कोषाध्यक्ष अनिल नावकर, जिल्हा सचिव विठ्ठल शेळके, डी. एच. म्हस्के यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती. .

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा