शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील सावरकर स्मारक परिसराचे सुशोभीकरण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:59 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सावरकर चौकात आयोजित या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,सिद्धीविनायक मुळे, भास्कर दानवे, विजय पवार, धनसिंग सूर्यवंशी, अशोक पांगारकर, संजय देठे, ज्ञानेश्वर ढोबळे, पारसनंद यादव, चंपालाल भगत, समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी बंकटलाल खंडेलवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांनी सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सावरकरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे सिद्धीविनायक मुळे यांनी सांगितले.उपनगराध्यक्ष राऊत यांनीही सावरकरांच्या पुतळासोबतच शहराचे सुशोभिकरणासाठी तत्पर असल्याचे सांगितले. रवींद्र देशपांडे यांनी सुशोभीकरणाची मागणी केली. समितीचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष प्रथमेश कुंटे, सचिव गणेश लोखंडे, कार्याध्यक्ष कृष्णा दंडे, कोषाध्यक्ष अ‍ॅड. सुबोध किनगावकर, सुरेश मुळे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, सौरभ पाठक, सतीश अकोलकर, विनोद कुलकर्णी, विनोद जोशी, संगीता देशपांडे, कल्याणी कुलकर्णी, दीपा बिन्नीवाले यांच्यासह उत्सव समितीच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरnagaradhyakshaनगराध्यक्ष