शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चौकशी समितीचे तळ्यात-मळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:10 IST

जालना पालिकेची चौकशी समितीने सलग कामकाज न केल्याने चौकशी तळ्यात-मळ्यात होते की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या पंधरा दिवसांमध्ये समितीने सलग कामकाज न केल्याने चौकशी तळ्यात-मळ्यात होते की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.जालना येथील एका नागरिकाने जालना पालिकेतील कारभाराची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दखल घेत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी पाच सदस्यांच्या पथकाकडून जालना पालिकेची चौकशी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केली होती.या पंधरा दिवसांमध्ये समितीतील अधिकारी हे केवळ तीन ते चार वेळा जालन्यात आले. त्यांनी गेल्या दहा वर्षातील निविदा प्रक्रिया तसेच दिलेले धनादेश, केलेली विकास कामे आणि त्याचा दर्जा तपासणीसाठी रेकॉर्डची मागणी पालिकेकडे केली. त्यामुळे ही चौकशी अत्यंत बारकाईने आणि गतीने होईल, अशी अपेक्षा होती. ती रेंगाळली आहे.दरम्यान, पालिकेची ही चौकशी राजकीय दृष्टीकोनातून केली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप असून, या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा दवा केला जात आहे.शिवसेना-भाजपा युतीच्या काळातील कामकाजाचीही चौकशी या समितीने करावी, अशा आशयाची मागणी सत्ताधाऱ्यांकडून थेट नगर पालिका संचालकांकडे करण्यात आली आहे.पथक आलेच नाहीपालिकेबाबत आलेल्या तक्रारीनुसार तपासणी करण्यासाठी बुधवारी पथक येणार होते. मात्र, या पथकाने बुधवारी होणा-या तपासणीकडे पाठ फिरविली. पथक बुधवारी आले नसल्याच्या घटनेला पालिकेतील सूत्रांनीही दुजोरा दिला.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय