शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चौकशी समितीचे तळ्यात-मळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:10 IST

जालना पालिकेची चौकशी समितीने सलग कामकाज न केल्याने चौकशी तळ्यात-मळ्यात होते की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेची चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या पंधरा दिवसांमध्ये समितीने सलग कामकाज न केल्याने चौकशी तळ्यात-मळ्यात होते की काय, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.जालना येथील एका नागरिकाने जालना पालिकेतील कारभाराची चौकशी करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार दखल घेत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी पाच सदस्यांच्या पथकाकडून जालना पालिकेची चौकशी पंधरा दिवसांपूर्वी सुरू केली होती.या पंधरा दिवसांमध्ये समितीतील अधिकारी हे केवळ तीन ते चार वेळा जालन्यात आले. त्यांनी गेल्या दहा वर्षातील निविदा प्रक्रिया तसेच दिलेले धनादेश, केलेली विकास कामे आणि त्याचा दर्जा तपासणीसाठी रेकॉर्डची मागणी पालिकेकडे केली. त्यामुळे ही चौकशी अत्यंत बारकाईने आणि गतीने होईल, अशी अपेक्षा होती. ती रेंगाळली आहे.दरम्यान, पालिकेची ही चौकशी राजकीय दृष्टीकोनातून केली जात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप असून, या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा दवा केला जात आहे.शिवसेना-भाजपा युतीच्या काळातील कामकाजाचीही चौकशी या समितीने करावी, अशा आशयाची मागणी सत्ताधाऱ्यांकडून थेट नगर पालिका संचालकांकडे करण्यात आली आहे.पथक आलेच नाहीपालिकेबाबत आलेल्या तक्रारीनुसार तपासणी करण्यासाठी बुधवारी पथक येणार होते. मात्र, या पथकाने बुधवारी होणा-या तपासणीकडे पाठ फिरविली. पथक बुधवारी आले नसल्याच्या घटनेला पालिकेतील सूत्रांनीही दुजोरा दिला.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय