शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बँकेचे आडमुठे धोरण; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:12 IST

बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. आॅनलाईन नोंदणी होउन याद्याही तयार करण्यात आल्या मात्र या मध्ये अनेक त्रुटी राहिल्या. यामुळे अद्याप साठ टक्के शेतक-यांची नावेच कर्जमाफीच्या यादीत आली नाहीत. त्यामुळे शेतक-यांना नवीन पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. पीकविमा, बोंड अळीचेही अनुदानातही गोंधळ झाला आहे. शेतकºयांना अद्याप कोणतेच अनूदान मिळाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेत दललांची चलती असल्याने शेतकºयांना बँकेचे अधिकारी ‘डायरेक्ट’ येणा-या शेतकºयांना कर्ज देण्यास टाळा - टाळ करीत आहेत. या सर्व बाबींच्या विरोधात काँग्रेसकडून लवकरच जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे जेथलिया म्हणाले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र