शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

बँकेचे आडमुठे धोरण; शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:12 IST

बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : बँके च्या आडमुठ्या धोरणाने शेतकरी अडचणीत सापडला असून, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश कुमार जेथलिया यांनी केली आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. आॅनलाईन नोंदणी होउन याद्याही तयार करण्यात आल्या मात्र या मध्ये अनेक त्रुटी राहिल्या. यामुळे अद्याप साठ टक्के शेतक-यांची नावेच कर्जमाफीच्या यादीत आली नाहीत. त्यामुळे शेतक-यांना नवीन पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र त्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. पीकविमा, बोंड अळीचेही अनुदानातही गोंधळ झाला आहे. शेतकºयांना अद्याप कोणतेच अनूदान मिळाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेत दललांची चलती असल्याने शेतकºयांना बँकेचे अधिकारी ‘डायरेक्ट’ येणा-या शेतकºयांना कर्ज देण्यास टाळा - टाळ करीत आहेत. या सर्व बाबींच्या विरोधात काँग्रेसकडून लवकरच जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे जेथलिया म्हणाले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जBanking Sectorबँकिंग क्षेत्र