शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जालन्यात बाप्पांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:08 IST

जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देयुवकांमध्ये उत्साह : ढोलताशे, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणपती घेण्यासाठी बच्चे कंपनीसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच बाप्पांचा आवडता प्रसाद मोदकांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या सजावटींचे साहित्य तसेच खिरपतींचे प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत.यंदाच्या गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वरूण राजाचे बºयापैकी पुनरागमन झाल्याने उत्साह वाढला होता. शहरातील मामाचौक, गांधीचमन, सिंधी बाजार, नेहरू रोड, शिवाजी पुतळा, जुन्या जालन्यातील शनिमंदिर, बाजार चौकी परिसरात गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.केळीचे खांब, दूर्वा, कन्हेरी, जास्वंदाची फूले घेताना ग्राहक दिसून आले. एकूणच हलक्याशा शिडकाव्याने देखील गणरायाचे स्वागत केले. चांगला पाऊस बरसेल अशा काळ्या ढगांची आकाशात गर्दी होती. परंतु जोरदार वाºयामुळे ढग पांगल्याने पाऊस बरसला नाही.पूर्वी महालक्ष्मी समोर वेगवेगळ्या पध्दतीची सजावट करण्याची परंपरा होती. परंतु ती आता गणेश उत्सवातही रूढ झाली आहे. यासाठी बाजारपेठेत अनेक आकर्षक दागिने, गणपतीचे महावस्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर गौरी-गणपतीचे सण लक्षात घेऊन सजाटीच्या सहित्याचे प्रदर्शनच भरविण्यात आले आहेत. या प्रदर्शनातील साहित्य खरेदीसाठी विशेष करून महिला आणि युवतींची गर्दी लक्षणीय आहे.

टॅग्स :JalanaजालनाGanpati Festivalगणेशोत्सव