शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोतवाल भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; १० सप्टेंबर रोजी होणार परीक्षा

By रवी माताडे | Updated: August 8, 2023 13:46 IST

आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया सुरू, २३ ऑगस्ट शेवटची मुदत

मंठा : तालुक्यात कोतवालांच्या ११ जागा भरण्यासाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना २३ ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्ज केलेल्यांपैकी पात्र उमेदवारांची १० सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. महसूल विभागातील 27 तलाठी सज्जासाठी 27 कोतवालांच्या जागा मंजूर आहेत. यातील 13 ठिकाणी कोतवाल कार्यरत असून 14 जागा रिक्त आहेत. यापैकी 11 जागा भरण्यासाठी हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी 10 सप्टेंबरला शहरातील विविध केंद्रावर लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 तर कमाल 40 वर्षे आहे, तर शिक्षणाची किमान चौथी पासची अट आहे. वेळेत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचाच विचार केला जाईल., तसेच कोतवाल पदाच्या भरतीसाठी तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही., असे निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी परतूर यांनी कळवले आहे.

कोतवालांना मिळणार १५ हजार रुपये  मानधन या भरतीसाठी अर्जाची किंमत ५० रुपये असून, खुल्या वर्गातील उमेदवारांना ५०० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना ४०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. कोतवाल म्हणून निवड झाल्यास त्यांना १५ हजार रुपये प्रति महिना मानधन मिळते. 

काय आहे जबाबदाऱ्यामहसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात मदत करणे. नोटीस तामिल करणे, पंचनाम्यासाठी मदत करणे, टपालाची देवाण-घेवाण करणे आदी जबाबदाऱ्या कोतवालाला पार पाडाव्या लागतात.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागJalanaजालना