शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:31 IST

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पुकारलेल्या भारत बंदला जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी आयोजित एका बैठकीत सांगीतले.जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रितीसुधानगर येथे शनिवारी ायोजीत बैठकीत अध्यक्षस्थानावरून गोरंट्याल बोलत होते. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, प्रदेश सरचिटणीस कल्याणराव दळे, प्रदेश सचिव विजय कामड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राख, युवानेते अक्षय गोरंट्याल, राम सावंत, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, शेख शमशु, महाविर ढक्का आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोरंट्याल यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूणच निर्णयाचा त्यांच्या खास शैलित समाचार घेतला. महागाई कमी करून अच्छे दिन हे कागदावरच राहिले असून, आज जनता हैराण झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर हे गगनाला भिडल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे बंदमध्ये जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमराव डोंगरे, कल्याण दळे, विजय कामड आदींनी सविस्तर मार्गदर्शन केले.या बैठकीस राजेंद्र जैस्वाल, नगरसेवक जीवन सले, रमेश गौरक्षक, बालकृष्ण कोताकोंडा, नगरसेवीका संगीता पाजगे, विना सामलेट, संजय भगत, अशोक भगत, राजस्वामी, विनोद रत्नपारखे, वैभव उगले, शिवराज जाधव, शमीम कुरेशी, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेख महेमूद यांनी केले. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले. वसंत जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Bandhभारत बंद