शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:06 IST

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

जालना : एका ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आली. सुमनबाई माणिक जिगे (६५ रा. पानशेंद्रा, ता.जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. 

या प्रकरणी शुक्रवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास  बदनापूर तालुक्यातील कंडारी ते चिखली रोडवरील साखरवाडी जवळील एका  शेतातील लिंबाच्या झाडाखाली  महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

शिवाय, महिलेच्या कंबरेला असलेल्या पिशवीतील  कागदावर एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिसून आला.त्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी मयत महिलेचा पुतण्या चंद्रकांत जिगे यांच्या  फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोनि. शिवाजी बंटेवाड यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना