शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जनजागृती राबवल्यानंतर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा ...

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते. यात विविध स्पर्धांचे आयोजन, पोस्टर आदी उपक्रम घेऊन जनजागृती केली जाते. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतींसाठी मतदान

ग्रामपंचायतींचे उमेदवार आपली सत्ता येण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेतात. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले.