शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृती राबवल्यानंतर जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा ...

जालना : जास्तीतजास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. त्यामुळेच जालना जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दरवर्षी जनजागृती केली जाते. यात विविध स्पर्धांचे आयोजन, पोस्टर आदी उपक्रम घेऊन जनजागृती केली जाते. जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जालना जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात तब्बल ८२ टक्के मतदान झाले.

ग्रामपंचायतींसाठी मतदान

ग्रामपंचायतींचे उमेदवार आपली सत्ता येण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी नेतात. त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले.