शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रशासन म्हणतेय मागेल त्याला काम; ‘सिटू’चा कामासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:56 IST

सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रशासनाकडून अनेक ग्रामपंचायतींमध्ये मागेल त्याला काम देण्यासाठी सेल्फवरील कामाचे नियोजन केल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, मागणी करूनही काम मिळत नसल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन, सिटू यांच्या वतीने करण्यात येत आहे.सोमवारी अनेक गावांमधील मजुरांनी एकत्रित येत दुपारी एक वाजेच्या दरम्यान भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनीप्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मागणी करूनही काम मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्त परतूर तालुक्यातील विविध गावांमध्ये सात महिन्यांपासून मनरेगाच्या कामाची मागणी करूनही मजुरांना कामे दिली जात नाहीत. त्यामुळे ज्या गावांमध्ये मागणी करूनही कामे दिली नाही, अशा गावातील मजुरांना बेरोजगारीचा भत्ता तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली असून, कामे मिळावीत म्हणून यापूर्वीही खांडवी, पाटोदा, मंठा तसेच आंबा, वरफळ येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र सचिवांकडून दुष्काळाचा आढावा घेतला जात होता. या मोर्चात कामगार नेते अण्णा सावंत, सरिता शर्मा, सचिन थोरात, मुक्ता शिंदे, दीपक दवंडे, स्वाती प्रधान, बंडोपंत कणसे, मारोती खंदारे, मधुकर मोकळे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Morchaमोर्चाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना