शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नऊ महिन्यांत ११ हजार वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:42 IST

नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांना शहर वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत ११ हजार ९७० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला.

ठळक मुद्देवाहतूक विभाग : २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नियम पायदळी तुडवत वाहने पळविणाऱ्यांना शहर वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत ११ हजार ९७० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत नियम मोडणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया कारवाईत वाढ झाल्याचे समोर आले आहे.शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही रोज भर पडत आहे. वाहतूक नियम न पाळणाºया वाहनचालका विरोधात शहर वाहतूक शाखेच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येते. यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत शहर वाहतूक पोलिसांनी ११ हजार ९७० वाहनचालकांवर कारवाई करून २५ लाख ८७ हजार १०० रुपये दंड वसूल केला. विशेष म्हणजे गतवर्षी या कालावधीत झालेल्या कारवाईच्या तुलनेत यावषी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.गतवर्षी जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान नियम मोडणाºया ७ हजार ७४३ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले होते. या वाहनचालकांकडून १७ लाख ६९ हजार ५० रुपये दंड वसूल केला होता. दरम्यान, यामुळे वाहतूकीचे नियम मोडणाºयावर वचक बसला आहे.या वाहनाधारकांवर केली कारवाई४ वाहतुक शाखेकडून गेल्या नऊ महिन्यामध्ये ११ हजारांपेक्षा अधिक वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली असून, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, पीयुसी प्रमाणपत्र नसणे, विना नंबर, रिक्षा चालकांना गणेवश नसणे, यासह अन्य कारणासाठी ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिस