शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

निवडणूक प्रक्रियेसाठी ८५० महसूल तर १५० पोलीस कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST

तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी ४१८ उमेदवार निवडले जाणार असून, त्यापैकी २८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सध्या ९०१ उमेदवार ...

तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी ४१८ उमेदवार निवडले जाणार असून, त्यापैकी २८ उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. सध्या ९०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी त्यातील ३९० सदस्यच निवडले जाणार आहेत. त्यात ४७६ महिला उमेदवार तर ४२५ पुरुष उमेदवार आहेत. निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी एकूण १५६ प्रभाग असणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून १० क्षेत्रीय अधिकारी, १५ निवडणूक निर्णय अधिकाºयांसह एकूण ८५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले असून, मतदान केंद्रावर उपाय-योजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली नसली तरी त्यांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदारांनीही मास्क घालूनच मतदान करावे, असे आवाहन तहसीलदार सुमन मोरे यांनी केले.

तर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून १० पोलीस उपनिरीक्षकांसह १५० पोलीस कॉस्टेबल, लेडीज पोलीस, होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील केंधळी, अंभोडा कदम आणि पाटोदा ही गावे संवेदनशील असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष असणार असल्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सांगितले.

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झालेली असून, त्यासाठी १० क्षेत्रीय अधिकारी, १५ निवडणूक निर्णय अधिकाºयांसह एकुण ८५० अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे.

सुमन मोरे, तहसीलदार, मंठा.