शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

‘समृध्दी’साठी ८० टक्के भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:40 IST

मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत.यापुढे जे शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देणार नाहीत, त्यांच्यासाठी आता नवीन भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी झाली आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास २५ गावातून ४२ किलोमीटर एक्सप्रेसवे जाणार आहे. त्यासाठी जालना, बदनापूर या तालुक्यातील शेतक-यांची जवळपास ४३४ हेक्टर तर सरकारी जमीन ही ७६ हेक्टरचे संपादन केले आहे.आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक शेतक-यांना जमिनिच्या खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले आहेत. या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केवळ कार्यारंभ आदेश मिळाल्यावर लगेचच या महामार्गाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे तहसीलदार एस.व्ही. सोनवणे यांनी दिली.१५ जूनपर्यंत हरकती आणि दावे मागविलेदरम्यान राज्यपालांनी जो नवीन भूसंपादनाचा कायदा केला आहे, त्याची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात १५ जून पर्यंत हरकती आणि दावे मागवण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत आक्षेप दाखल न केल्यास आणि आलेल्या आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास लगेचच सक्तीने भूसंपादन करून, संबंधित शेतक-यांच्या नावे जी किंमत त्यांच्या शेतीची होणार आहे, ती रक्कम न्यायालयात जमा होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी