शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

‘समृध्दी’साठी ८० टक्के भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:40 IST

मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुंबई ते नागपूर या ७०० किलोमिटरच्या समृध्दी महार्गासाठी जालना जिल्ह्यातील जवळपास २४ गावातील ८० टक्के भूसंपादनाची प्रकिया पार पडली आहे. या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये मिळाले आहेत.यापुढे जे शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देणार नाहीत, त्यांच्यासाठी आता नवीन भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी झाली आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास २५ गावातून ४२ किलोमीटर एक्सप्रेसवे जाणार आहे. त्यासाठी जालना, बदनापूर या तालुक्यातील शेतक-यांची जवळपास ४३४ हेक्टर तर सरकारी जमीन ही ७६ हेक्टरचे संपादन केले आहे.आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक शेतक-यांना जमिनिच्या खरेदीपोटी ३७५ कोटी रूपये शेतक-यांच्या खात्यात जमा केले आहेत. या रस्त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता केवळ कार्यारंभ आदेश मिळाल्यावर लगेचच या महामार्गाच्या कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे तहसीलदार एस.व्ही. सोनवणे यांनी दिली.१५ जूनपर्यंत हरकती आणि दावे मागविलेदरम्यान राज्यपालांनी जो नवीन भूसंपादनाचा कायदा केला आहे, त्याची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात १५ जून पर्यंत हरकती आणि दावे मागवण्यात आले आहेत. दिलेल्या मुदतीत आक्षेप दाखल न केल्यास आणि आलेल्या आक्षेपात तथ्य आढळून न आल्यास लगेचच सक्तीने भूसंपादन करून, संबंधित शेतक-यांच्या नावे जी किंमत त्यांच्या शेतीची होणार आहे, ती रक्कम न्यायालयात जमा होईल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी