शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

राजूरला जाण्यासाठी ८० जादा बस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:11 IST

भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेस जालना, अंबड, परतूर व भोकरदन या चारही बसस्थानकांतून २५ डिसेंबर या दिवशी सोडण्यात येणार आहेत.राजूर येथे गणेशाचे साडेतीन पीठापैकी एक पुर्ण पिठ आहे. त्यामुळे येथे प्रत्येक अंगारकी संकष्ट चतुर्थीला मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणाहून भाविक गणारायांचे दर्शन घेण्यासाठी येतात.अंगारकी चतुर्थी ही वर्षातून फक्त एकदा, दोनदा किंवा तीनदा येते.२५ डिसेंबरच्या संकष्ट चतुर्थीचा योगायोग म्हणजे ही मंगळी चतुर्थी असून वर्षातील शेवटची आहे.त्यामुळे या चतुर्थीला गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राजूर येथे भावीक मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. यामुळे भाविकांची जाण्या- येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य महामार्ग परिवहन मंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या ८० बसेसपैकी काही बसेस २४ डिसेंबरला मध्यरात्री व काही बसेस २५ डिसेंबरला दिवसा सोडण्यात येणार आहेत.यामुळे कोणत्याही नागरिकांनी जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास न करता महामंडळाच्या बसने प्रवास करावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेstate transportराज्य परीवहन महामंडळ