शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राजूरला जाण्यासाठी ८० जादा बस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:11 IST

भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाविकांना अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त राजूरला जाण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेस जालना, अंबड, परतूर व भोकरदन या चारही बसस्थानकांतून २५ डिसेंबर या दिवशी सोडण्यात येणार आहेत.राजूर येथे गणेशाचे साडेतीन पीठापैकी एक पुर्ण पिठ आहे. त्यामुळे येथे प्रत्येक अंगारकी संकष्ट चतुर्थीला मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणाहून भाविक गणारायांचे दर्शन घेण्यासाठी येतात.अंगारकी चतुर्थी ही वर्षातून फक्त एकदा, दोनदा किंवा तीनदा येते.२५ डिसेंबरच्या संकष्ट चतुर्थीचा योगायोग म्हणजे ही मंगळी चतुर्थी असून वर्षातील शेवटची आहे.त्यामुळे या चतुर्थीला गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राजूर येथे भावीक मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात. यामुळे भाविकांची जाण्या- येण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य महामार्ग परिवहन मंडळातर्फे ८० बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या ८० बसेसपैकी काही बसेस २४ डिसेंबरला मध्यरात्री व काही बसेस २५ डिसेंबरला दिवसा सोडण्यात येणार आहेत.यामुळे कोणत्याही नागरिकांनी जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास न करता महामंडळाच्या बसने प्रवास करावा, असे आवाहन एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेstate transportराज्य परीवहन महामंडळ