शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चोरीस गेलेल्या ७३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी घेतला शोध

By दिपक ढोले  | Updated: August 22, 2023 20:44 IST

मिळालेल्या मोबाइलमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद, सायबर पोलिसांनी सदरील तक्रारींची नोंद संचारसाथी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक पध्दतीने मोबाइलचा शोध घेतला.

जालना : चोरीस गेलेल्या १३ लाख ६८ हजार १२७ रुपये किमतीच्या ७३ मोबाइलचा पोलिसांनी संचारसाथी पोर्टलच्या साहाय्याने शोध घेऊन नागरिकांना पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते मंगळवारी परत केले आहे. ही कारवाई सायबर पोलिसांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून मोबाइल चोरीला गेले होते. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

सायबर पोलिसांनी सदरील तक्रारींची नोंद संचारसाथी पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. पोलिसांनी तांत्रिक पध्दतीने मोबाइलचा शोध घेतला. पोलिसांनी जवळपास १३ लाख ६८ हजार १२७ रुपये किमतीचे ७३ मोबाइल गेल्या तीन महिन्यांत शोधून काढले आहेत. त्यापैकी २९ मोबाइल यापूर्वी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते परत करण्यात आले. चोरीस गेलेले मोबाइल परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शालिनी नाईक, सपोनि. सुरेश कासुळे, सपोनि. वडते, पोउपनि. देशमुख, सफौ. पाटोळे, पोह.राठोड, पोना. मांटे, पोशि. भवर, गुसिंगे, पोश, मुरकुटे, मपोह पालवे, नागरे, दुनगहू यांनी केली आहे.मोबाइल चोरी झाल्यास तत्काळ माहिती द्याजर एखाद्या व्यक्तीचा मोबाइल चोरी झाल्यास त्याने तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. आधार कार्ड व पोलिस ठाण्याची फिर्याद घेऊन सायबर पोलिस ठाण्यात द्यावे. त्याची नोंद संचारसाथी पोर्टलवर केली जाईल. - तुषार दोशी, पोलिस अधीक्षक