शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

पाणी पुनर्वापरासाठी ६७ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा ...

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा येथील उद्योगांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. यातून पाणी टंचाईवरही मोठी मात होणार आहे. जालन्यातील स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज पडते. आजही हा उद्योग येथील वेगवेगळ्या विहिरींमधून टँकरव्दारे पाणी आणून चालू आहे. त्यामुळे पालिकेने जर लवकरात लवकर हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्यास याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना पालिकेने या प्रकल्पा प्रमाणेच घनकचरा प्रकल्पा बाबतही आता हालचाली तीव्र केल्या आहेत. सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प मंजूर असून, तो देखील अनेक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून जैविक खताची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जालना पालिका तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे ११ वर्षापासून सुरू आहे. पुणे येथील एका कंपनीला हे काम दिले होते. परंतु नंतर हे काम त्यांच्याकडून काढून घेत दुसऱ्या कंपनीला दिले असल्याचे सांगण्यात आले.

घंटागाड्यांची डोकेदुखी

जालना शहरातील विविध प्रभागातून घंटागाड्यातून कचरा संकलन केले जाते. परंतु जवळपास १५ पेक्षा अधिक घंटागाड्या नादुरूस्त असून, त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.