शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुनर्वापरासाठी ६७ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा ...

हा प्रकल्प उभारल्यास यातून जालन्यातून वाहून जाणाऱ्या पाण्यापैकी जवळपास २० एमएलडी. पाणी शुध्द करता येणार आहे. त्याचा वापर हा येथील उद्योगांसाठी तसेच शेतीसाठी वापरता येणार आहे. यातून पाणी टंचाईवरही मोठी मात होणार आहे. जालन्यातील स्टील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज पडते. आजही हा उद्योग येथील वेगवेगळ्या विहिरींमधून टँकरव्दारे पाणी आणून चालू आहे. त्यामुळे पालिकेने जर लवकरात लवकर हा प्रकल्प प्रत्यक्षात आणल्यास याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

जालना पालिकेने या प्रकल्पा प्रमाणेच घनकचरा प्रकल्पा बाबतही आता हालचाली तीव्र केल्या आहेत. सामनगाव येथील घनकचरा प्रकल्प मंजूर असून, तो देखील अनेक कारणांमुळे लांबणीवर पडला आहे. या प्रकल्पातून कचऱ्यापासून जैविक खताची निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जालना पालिका तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे ११ वर्षापासून सुरू आहे. पुणे येथील एका कंपनीला हे काम दिले होते. परंतु नंतर हे काम त्यांच्याकडून काढून घेत दुसऱ्या कंपनीला दिले असल्याचे सांगण्यात आले.

घंटागाड्यांची डोकेदुखी

जालना शहरातील विविध प्रभागातून घंटागाड्यातून कचरा संकलन केले जाते. परंतु जवळपास १५ पेक्षा अधिक घंटागाड्या नादुरूस्त असून, त्याच्या दुरूस्तीसाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.