शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दिवाळीनिमित्त ५१ जादा बसेस सोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:37 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त ५१ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त ५१ जादा गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुण्यासाठी ५ बसेस तर इतर शहरांसाठी ४६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शनिवारी जालना बसस्थानकात प्रवाशांची गर्दी दिसून आली.दिवाळी सणानिमित्त विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दि. २ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे-जालना या मार्गावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, या कालावधीत नियमित बसेस व्यतिरिक्त ५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.विभागामधील सर्व आगार व्यवस्थापकांना सदर कालावधीत प्रवाशांसाठी जालना बसस्थानकावरून विविध मार्गांवर जादा बसगाड्या सोडण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासह नागपूर, सुरत, लातूर, कुर्ला, पंढरपूरसाठीही जादा फेऱ्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.तरी सदर बसेसच्या अधिक माहितीकरिता जालना बसस्थानक येथे संपर्क साधावा, तसेच प्रवाशांनी अवैध प्रवाशी वाहनातून प्रवास न करता बसने प्रवास करावा, असे आवाहन जालना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी बसस्थानकात गर्दी दिसून आली.

टॅग्स :Diwaliदिवाळीstate transportराज्य परीवहन महामंडळ