शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

५१ वानरांना घातले पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:49 IST

वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : टेंभुर्णी येथे मागील काही महिन्यांपासून वानरांचा उपद्रव वाढला आहे. दरम्यान दिवसरात्र वानरांच्या कित्येक टोळ्यांनी गावालाच लक्ष बनविल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहे. याबाबत वानरांचा बंदोबस्त व्हावा म्हणून ग्रामस्थांनी वनविभागाकडे मागणी केली होती. याची दखल घेत वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.टेंभुर्णी येथे माकडांच्या वाढत्या धुमाकुळाने शाळकरी मुले, महिला, वृद्ध त्रस्त झाले होते.अनेकदा या वानरांनी गावातील काही नागरिकांवर जीवघेणा हल्लाही केला होता.दरम्यान मंगळवारी पहाटेच येथील बाजारपेठेत पिंजरा लावून वन कर्मचा-यांनी ५१ वानरांना पिंज-यात पकडून जंगलात नेऊन सोडले. अचानक वानरांची ही धरपकड मोहीम सुरू होताच ग्रामस्थांनी हे दृष्य पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. ही कारवाई जाफराबादचे रेंजर वन अधिकारी श्रीकांत इटलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे मंकी कैचर समाधान गिरी, कृष्णा गिरी, संदीप गिरी, खुशाल शिंगे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Monkeyमाकडforest departmentवनविभाग