शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४ लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:49 IST

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : आ. संतोष दानवे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी चार लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले. आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते गुरुवारी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना खासदार दानवे म्हणाले की, शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा चांगला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करावी. कारखान वाचवायचा असल्यास व उसाला चांगला दर पाहिजे असेल तर कारखान्यास परिपक्व उसाचा पुरवठा करावा. त्यामुळे शासनाच्या हमी भावापेक्षाही जास्तीचा दर देता येईल, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.याप्रसंगी भास्कर दानवे, संचालक मंडळाचे गणेश फुके, शिवाजी थोटे, प्रकाश गिरणारे, नामदेव लोखंडे, आबाराव गायकवाड, संजय लोखंडे, सुखदेव गायकवाड, गोविंद पंडित, शोभा मतकर, शिवराम कड, भाऊसाहेब जाधव, डी.बी. शेवाळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, सी. के. आंधळे, डी.डी. मोठे, रविंद्र रोटे, दिलीप लांबे, एम. ए. देशमुख, विठ्ठल म्हस्के, ज्ञानेश्वर कढवणे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती.गेल्या काही वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे साखर कारखानदारीबरोबर शेतकरीही अर्थिक अडचणीत आलेला आहे. शेतकºयांच्या हितासाठी इतर पिकांच्या तुलनेत ऊसाची लागवड करुन क्षेत्र वाढविण्यासह उत्पादक शेतकºयांना ऊस पिकाविषयी अधिक माहिती व्हावी म्हणून कारख्याच्यावतीने ऊस बेण्याची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन विजय परीहार यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाRaosaheb Danweरावसाहेब दानवे