शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

३ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:19 IST

यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे यश : पालकांचे केले समुपदेशन

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: जालना जिल्ह्यातून उसतोडीसाठी जाणाºयांची संख्या मोठी आहे. यावर्षी दुष्काळामुळेही स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. उसतोड मजूर कुटुंबासह गाव सोडत असल्याने मुलांवर शिक्षण बंद करण्याची वेळ येते, हे विचारात घेत शिक्षण विभागाने स्थलांतरी होणाºया पाल्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करुन विद्यार्थ्यांना स्थलांतरापासून रोखले आहे. जिल्ह्यात त्यामुळे यावर्षी ३ हजार ४३९ मुलांचे स्थलांतर रोखण्यास यश मिळाले. मुलांची त्यांच्याच नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१७-१८ साली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार जालना जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत होणाºया कुटुंबातील मुलांना विना वस्तीगृहाचे स्थलांतर थांबविण्याचे व नियमीत शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यात आले होते. त्यानुसारच २०१८-१९ मध्ये सुध्दा क्षेत्रीय अधिकाºयांच्या मदतीने हे स्थलांतर रोखण्यात आले.हंगामी वस्तीगृहे नाहीजिल्ह्यात स्थलांतरीत होणाºया विद्यार्थ्यांसाठी मात्र, अद्यापही हंगामी वस्तीगृह उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडे रहावे लागते. तसेच त्यांना शाळेत दोन वेळचे जेवण आणि शैक्षणिक साहित्यही दिले जात नाही.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र