शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ४३९ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:19 IST

यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे यश : पालकांचे केले समुपदेशन

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदा जिल्ह्यात भीषण दुष्काळ. त्यामुळे स्थलांतरित होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण मोठे असले तरी, विना वसतिगृहांच्या माध्यमातून ३ हजार ४३९ मुलांना गाव सोडण्यापासून रोखण्यास शिक्षण विभागाला यश आले आहे.स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: जालना जिल्ह्यातून उसतोडीसाठी जाणाºयांची संख्या मोठी आहे. यावर्षी दुष्काळामुळेही स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. उसतोड मजूर कुटुंबासह गाव सोडत असल्याने मुलांवर शिक्षण बंद करण्याची वेळ येते, हे विचारात घेत शिक्षण विभागाने स्थलांतरी होणाºया पाल्यांच्या कुटुंबाचे समुपदेशन करुन विद्यार्थ्यांना स्थलांतरापासून रोखले आहे. जिल्ह्यात त्यामुळे यावर्षी ३ हजार ४३९ मुलांचे स्थलांतर रोखण्यास यश मिळाले. मुलांची त्यांच्याच नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१७-१८ साली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार जालना जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत होणाºया कुटुंबातील मुलांना विना वस्तीगृहाचे स्थलांतर थांबविण्याचे व नियमीत शाळेत दर्जेदार शिक्षण देण्यात आले होते. त्यानुसारच २०१८-१९ मध्ये सुध्दा क्षेत्रीय अधिकाºयांच्या मदतीने हे स्थलांतर रोखण्यात आले.हंगामी वस्तीगृहे नाहीजिल्ह्यात स्थलांतरीत होणाºया विद्यार्थ्यांसाठी मात्र, अद्यापही हंगामी वस्तीगृह उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडे रहावे लागते. तसेच त्यांना शाळेत दोन वेळचे जेवण आणि शैक्षणिक साहित्यही दिले जात नाही.

टॅग्स :JalanaजालनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र