शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

तीन गुरुजींनीच केली ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:26 IST

कुठलाही रजाअर्ज अथवा विनंती न करता आन्वा (ता.भोकरदन) येथील श्री आजूबाई प्राथमिक शाळेतील तीन शिक्षक आठवडाभरापासून गायब आहेत.

आन्वा : कुठलाही रजाअर्ज अथवा विनंती न करता आन्वा (ता.भोकरदन) येथील श्री आजूबाई प्राथमिक शाळेतील तीन शिक्षक आठवडाभरापासून गायब आहेत. संस्थेने पाठविलेल्या नोटिसीलाही शिक्षकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शाळेचा भार सध्या एकाच शिक्षकावर आहे.भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे श्री आजूबाई प्राथमिक विद्यालय असून, याठिकाणी कार्यरत असलेले तीन शिक्षक गत आठ दिवसांपासून गैरहजर आहेत. याबाबत त्यांनी विद्यालयास कुठलीही पूर्वसूचना न दिल्याने मुख्याध्यापकाला स्वत:च सर्व वर्ग सांभाळावे लागत आहेत. गैरहजर असलेले सहशिक्षक डी.बी. काळे, ए.बी.चव्हाण व एस.आर. अराख यांना मुख्याध्यापकांनी नोटिसा देखील बजावल्या. परंतु संबंधितांनी या नोटिसीला कुठलेही उत्तर दिले नाही, तसेच शाळेतही हजर झाले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार करुन या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत मुख्याध्यापक प्रशांत काकळे म्हणाले, की वरील तिन्ही शिक्षक कुठलाही रजा अर्ज किंवा पूर्वसूचना न देता गैरहजर आहेत. याबाबत वरिष्ठांना लेखी कळविले आहे.