शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रभाग रचनेवर २५ गावांतून ५१ आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:39 IST

जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुलै ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रक्रिया हाती घेतली आहे. आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर तालुक्यातील २५ गावातून ५१ जणांनी आक्षेप घेतले असून, त्यावर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.जालना तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतीची जुलै ते डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपणार आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तालुका निवडणूक विभागाने डिसेंबर २०१९ पासून विविध प्रक्रिया राबविण्यास सुरूवात केली आहे.गावचे नकाशे अंतिम करणे, प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे, आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया करणे, प्राथमिक तपासणी व नंतर दुरूस्त्या करणे, विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यानंतर तहसीलदारांनी हरकती मागविल्या होत्या. आजवर तालुक्यातील देवमूर्ती येथून सर्वाधिक ८, गोलापांगरी येथून ५, दरेगाव, धानोरा, डांबरी, हिस्वन (बु.), निधोना- अंबेडकरवाडी, सोमनाथ (ज) येथून प्रत्येकी तीन आक्षेप दाखल झाले आहेत.पारेगाव- जैतापूर, भिलपुरी, सेवली येथून प्रत्येकी दोन आक्षेप दाखल झाले आहेत. तर घेटुळी, हिवर्डी, पाचन वडगाव, वानडगाव, मौजपुरी, जामवाडी, बेथलम, लोंढेवाडी, विरेगाव, निरखेडा, हस्तपिंपळगाव, तांदुळवाडी (बु.), उटवद, धांडेगाव येथून प्रत्येकी एक आक्षेप दाखल करण्यात आला आहे. या आक्षेपांवर २७ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगTahasildarतहसीलदार