शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

सव्वालाख शेतकरी नवीन कर्जास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:05 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेले जिल्ह्यातील एक लाख २३ हजार हजार ८५१ शेतकरी नव्याने कृषी कर्जास पात्र ठरले आहेत. त्यामुळे येत्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते-औषधी खरेदीसाठी बँकांकडून अर्थसाहाय्य मिळणार आहे.राज्यशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ७५० कुटुंबांनी आॅनलाइन अर्ज केले होते. जिल्ह्यातील २० बँकांच्या १६२ शाखांमध्ये एक लाख २३ हजार ८५१ शेतक-यांचे ५९३ कोटी ६९ लाख हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. यामध्ये दीड लाखांच्या आत कर्ज असलेल्या ९४ हजार ६१० शेतक-यांचा समावेश आहे. तसेच नियमित कर्जफेड करणा-या २८ हजार ८२५ शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून ४० कोटी ४७ लाखांची रक्कम शेतक-यांचा खात्यावर जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ हजार ९५८ शेतक-यांना एकरकमी परतफेड योजने अंतर्गत दीड लाखांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफीमुळे थकबाकीदार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.