शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दीड एकरात बारा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:30 IST

आधुनिक शेतीची कास धरल्यास कमी शेतीतही अधिक उत्पन्न मिळू शकते हे गणेशपूर येथील युवा शेतकरी गजानन अंधारे यांनी दाखवून दिले

टेंभूर्णी : आज प्रत्येक जण शेती तोट्यात आहे, अशी ओरड करत असतो. मात्र, आधुनिक शेतीची कास धरल्यास कमी शेतीतही अधिक उत्पन्न मिळू शकते हे गणेशपूर येथील युवा शेतकरी गजानन अंधारे यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी शेडनेटमध्ये घेतलेल्या सिमला मिरचीतून एका एकरमध्ये बारा लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.अंधारे यांच्याकडे वडिलोपार्जित साडेचार एकर शेती. या शेतीत मेहनत घेऊनही पारंपरिक पद्धतीने हवे तसे उत्पन्न मिळायचे नाही. त्यामुळे शेवटी ते सात वर्षांपासून शेड नेट शेतीकडे वळाले. शेतीच्या या आधुनिक प्रयोगाने अंधारे यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली.यासाठी केवळ दीड एकर शेतीचा वापर अंधारे करीत असून यात सिमला मिरची, टोमॅटो, कारले, काकडी, कलिंगड ही सीड्स पिके ते घेतात. या शेतीत गजानन अंधारे, त्यांच्या पत्नी संगीता अंधारे, मुले वैभव व अभिजित रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. यातून वर्षाकाठी खर्च वजा जाता बारा लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.--------------पारंपरिक शेतीत मेहनत करूनही हाती काहीच यायचे नाही. शेवटी नेट शेतीकडे वळाल्याने उत्पन्नात भरघोस वाढ झाली. यासाठी माझा संपूर्ण परिवार परिश्रम घेत आहे. तरुण शेतक-यांनी निराश न होता नेट शेतीचा पर्याय स्वीकारावा. शासनाने शेड नेट साठी शंभर टक्के अनुदान दिल्यास अनेक शेतकरी इकडे वळतील. शेतकरी आत्महत्यांनाही आळा बसेल.गजानन अंधारे, शेतकरी, गणेशपूर.