शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

ती लिहिणार दहा लाख पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:14 IST

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही. मोबाइल फोनमधील मेसेजेस किंवा टिष्ट्वटरद्वारे तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीपर्यंत तत्काळ पोहोचते हे खरे. त्या तुलनेत पत्र लिहिण्याला वेळ लागतो हेही खरे. तरीही एका महिलेने थोडेथोडके नव्हे तर दहा लाख पत्र लिहिण्याचा निर्धार केला आहे.जोडी अ‍ॅन बिकले (२८) या कवयत्री असून त्यांनी ज्या लोकांना कधी का असेना सल्ला किंवा मदतीची गरज आहे त्यांना ही पत्रे लिहिण्याचे ठरवले आहे. जीवन किती कठीण असते याची जाणीव जोडी यांना आहे. जोडी २३ वर्षांच्या असताना त्यांना गोचीडाने चावा घेतला होता. त्यातून त्यांना एन्सेफलॅटिस झाला. (एन्सेफलॅटिसची बाधा गोचीड चावलेल्या दोन लाख लोकांतून एकाला होत असते). त्या आजाराने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व अर्धांगवायू झाला. त्यामुळे त्यांना आत्महत्या करावीशी वाटली. परंतु त्यातून त्या कशाबशा बाहेर पडल्या.आता त्यांनी आयुष्यात अशाच कठीण प्रसंगांना तोंड देत असलेल्यांना मदत करण्याचा ध्यासच घेतला आहे. त्यांचा हा प्रकल्प आहे ‘एक दशलक्ष प्रेमपत्रे’. जोडी यांना वयाच्या ११ वर्षांपासूनच अनोळखी व्यक्तींना पत्रे लिहिण्याची सवय आहे. तुम्ही त्यांच्या वनमिलियनलव्हलेटर्सअ‍ॅटदरेटजीमेलडॉटकॉमवर पत्र पाठवून मला पत्र पाठवा, असे म्हणू शकता. ईमेलवर त्यांना अशी किती तरी पत्रे येत असतात. त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल.