शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:37 IST

पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यात ३० मुले आणि महिलांचा मृत्यू झाला, यामुळे तेथील सरकारविरोधात संतापाची लाट उसळळी आहे.

पाकिस्तानी लष्कराने आपल्याच देशात हवाई हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात ३० नागरिकांचा मृत्यू झाला. लष्कराने पश्तून नागरिकांवर हवाई हल्ले केले.  पहाटे 2 वाजताच्या सुमारास, पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तूनख्वा प्रांतातील तिराह खोऱ्यातील मात्रे दारा गावात JF-17 लढाऊ विमानांमधून किमान आठ LS-6 बॉम्ब टाकले. या घटनेनंतर आता पाकिस्तानमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा

महिला आणि मुलांच्या मृत्यूंविरोधात आफ्रिदी पश्तून नेते आणि व्यक्तींनी निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे. अधिकृत आकडा ३० असला तरी, मृतांचा आकडा जास्त असल्याचे मानले जाते. या घटनेवरुन आता लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

एका गावावर आठ चिनी बॉम्ब टाकले

रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी हवाई दलाने तिरह खोऱ्यातील मात्रे दरे गावावर हवाई हल्ला केला. JF-17 लढाऊ विमानांनी आठ चिनी लेसर-मार्गदर्शित बॉम्ब टाकले. यामुळे मोठा विनाश झाला. या स्फोटांमुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. आत झोपलेले लोक मृत्युमुखी पडले, तर काही जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले. सकाळी रहिवाशांना लोकांचे मृतदेह आढळले.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा, गावकऱ्यांचा राग आणि सरकार आणि सैन्यविरोधी वक्तव्ये पाहून, एक लेटर प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये बॉम्ब गावावर टाकण्यात आले नाहीत, तर तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) च्या लपण्याच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत, असे सांगण्यात आले आहे. एका माहिती देणाऱ्याकडून माहिती मिळाली की टीटीपीचे दोन कमांडर, अमन गुल आणि मसूद खान, गावात लपून बसले आहेत आणि ते बॉम्ब बनवत आहेत. यामुळे हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. 

माहिती न देताच हल्ला

पाकिस्तानी जनतेने लष्करावर माहिती न देता हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दहशतवादी अज्ञात असले तरी, पाकिस्तानचे स्वतःचे नागरिक मारले जात आहेत, यामुळे लष्कर आणि सरकार दोघांनाही किंमत मोजावी लागू शकते. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने एक निवेदन जारी करून हवाई हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, सरकारचे काम आपल्या लोकांचे रक्षण करणे आहे. पण, आपल्याच लोकांवर हल्ला करून, पाकिस्तानी सरकार स्वतःची परिस्थिती जगासमोर उघड करत आहे. ते जगासमोर पाकिस्तानची कमकुवतपणा दाखवत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान