शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

वडिलांच्या मारेक-यांना आम्ही भावंडांनी माफ केलंय -राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 18:38 IST

कोणीही केलेला हिंसाचार मी जेव्हा पाहतो तेव्हा मला त्या मागचा माणूस दिसतो.

सिंगापूर : आमचे वडील आणि भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक-यांना मी  आणि माझी बहिण प्रियंका यांनी पूर्णपणे माफ केले आहे, असं भावनिक विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सिंगापूरमध्ये केलं आहे. 1991 साली श्रीपेरूंबदुर इथे 21मेला राजीव गांधींची  हत्या करण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सिंगापूर भेटीत तेथे राहणा-या ‘इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) माजी विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या. काँग्रेस पक्षाने त्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांच्या टिष्ट्वटर हॅण्डलवर  शेअर केला. त्यानुसार, तुमच्या वडिलांच्या मारेक-यांना तुम्ही भावंडांनी माफ केले आहे का, असे एका श्रोत्याने विचारले तेव्हा राहुल गांधी यांनी वरील प्रतिपादन केले.

 

राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात तुम्ही परखड भूमिका घेतली तर तुम्हाला मृत्यूसाठी तयार रहावं लागतं.  कोणीही केलेला हिंसाचार मी जेव्हा पाहतो तेव्हा मला त्या मागचा माणूस दिसतो. तो हिंसाचार करणा-याचे कुटुंब, आक्रोश करणारी मुलेबाळे माझ्या डोळ्यापुढे येतात. हे सर्व समजायला मला खूप मानसिक त्रास सोसावा लागला. पण यातून मला जी जाणीव झाली ती मी बहुमूल्य मानतो. मला माणसांचा द्वेष करायला जमत नाही. माझ्या बहिणीचेही तसेच आहे. 

श्रीलंकेतील तामिळ निर्वासितांच्या बाबतीत जी भूमिका राजीव गांधींनी घेतली होती त्यामुळे एलटीटीईच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची हत्या केली होती. एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनचाही खात्मा झाला असून राजीव गांधींच्या हत्येचे सूत्रधारही गेले अनेक वर्ष कैदेत शिक्षा भोगत आहे. दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने त्यांना 21 वर्ष   जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण त्याहून कितीतरी अधिक काळ त्यांनी कैदेत  काढल्यामुळे त्यांच्या सुटकेला जयललिता हिरवा कंदील दिला होता.पण तेव्हाच्या काँग्रेस सरकारने त्यांच्या सुटकेला विरोध केला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी