शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

'युद्ध पर्याय असू शकत नाही, आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे': PM शहबाज शरीफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 14:33 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे.

इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारत-पाक संबंधांवर महत्वाचे वक्तव्य केले आहे. "काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध पर्याय नाही. आम्हाला भारतासोबत चर्चेद्वारे शांतता कायम ठेवायची आहे,'' असे वक्तव्य शाहबाज शरीफ यांनी केली आहे. पीएम शरीफ शुक्रवारी हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते.

पंतप्रधान शरीफ म्हणाले की, "पाकिस्तान सीमा भागात शांतता राखण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्हाला भारतासोबत असलेला सीमा वाद चर्चेद्वारे सोडवायचा आहे. आम्हाला शाश्वत शांतता हवी आहे. युद्ध हा कोणत्याही समस्येसाठी योग्य पर्याय नाही. पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे.'' 

5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने घटनेच्या कलम 370 मधील बहुतेक तरतुदी रद्द केल्या, त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले. या निर्णयामुळे भारत-पाक संबंध आणखी बिघडले. काश्मीर प्रश्न आणि सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे दोन्ही देशातील संबंध गेल्या काही वर्षांपासून ताणले गेले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, असे भारताने वारंवार सांगितले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी