शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

कलम ३७० संपुष्टात आणल्यास अशांतता

By admin | Updated: November 17, 2014 02:40 IST

नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे.

लंडन : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा समाप्त करण्याच्या भाजपाच्या ‘खतरनाक’ इराद्याबाबत चिंता व्यक्त करत राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला यांच्या मते, ३७० कलम संपुष्टात आणल्यास मोठ्या पातळीवर अशांतता निर्माण होण्याचा धोका आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अब्दुल्ला हे सध्या लंडनमध्ये आहेत.गेल्या चार दशकांत प्रथमच सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला (७७ वर्षे) हे राज्य विधानसभा निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचे नेतृत्व करणार नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून किडनीवरील उपचारार्थ ते लंडनमध्ये आहेत.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘मी एक फलंदाज असून सध्या प्रकृती कारणास्तव येथे आहे. मात्र, मैदानात परतण्याची मोठी उत्सुकता आहे.’ येत्या फेब्रुवारीपर्यंत मायदेशी परतणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.अब्दुल्ला यांनी मुलाखतीत विविध मुद्यांना उत्तरे दिली. ते पुढे म्हणाले, ‘राज्यघटनेतील कलम ३७० समाप्त करण्याच्या भाजपाच्या इराद्याबद्दल मला मोठी चिंता वाटते. या कलमाने राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे. या कलमासाठी महात्मा गांधी व भारत सरकारद्वारेही हमी देण्यात आली होती.’ भाजपा आपले लक्ष्य मिळविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्येही त्यांच्याकडून देशातील अन्य भागांप्रमाणेच धु्रवीकरण केले जाईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. कलम ३७० रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधताना ते म्हणाले, राज्यातील तरुणांच्या मनात मोठी उलथापालथ होईल आणि आम्ही कधीच शांततेचे ध्येय गाठू शकणार नाही.