शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

2022 पर्यंत जगभरात 550 कोटी मोबाईल युजर्स, भारत असणार अग्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 17:20 IST

भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सध्या जगभरात मोबाईलचा वापर वाढत चालला असून भारत एक मोठी बाजारपेठ म्हणून उभी राहत आहे. भारतामध्ये मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस असतील. आणि यामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा असणार आहेत. तोपर्यंत मोबाईल युजर्सच्या बाबतीच भारत पहिल्या क्रमांकावर असेल. 
 
टेलिकॉम रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) दिलेल्या माहितीनुसार भारतात सध्या अंदाजे 100 कोटी मोबाईल फोन युजर्स आहेत. 100 कोटी मोबाईल फोन युजर्सपैकी 30 टक्के म्हणजेच 30 कोटी युजर्सजवळ स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन युजर्सपैकी 94 टक्के लोक अॅड्रॉईड किंवा आयओएस ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात. 
 
इतर ताज्या बातम्या
ठाण्यात तीन अल्पवयीन मुलींचे पिकनिकच्या नावाखाली अपहरण
वाघोबा करतो म्याव म्याव..आम्ही-मलिष्का बहीण भाव! नितेश राणेंचा पाठिंबा
आता आधार कार्ड खिशात नाही मोबाईलमध्ये घेऊन फिरा
 
73 टक्के युजर्स अॅड्रॉईडचा वापर करतात. तर 21 टक्के युजर्सकडे आयओएस आहे. फक्त चार टक्के युजर्स विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करतात. 
 
मोबाईल फोनसोबत टॅब्लेटची मागणी आणि वापर वाढत आहे. मात्र ग्राहकांची टॅब्लेटची मागणी गेल्या काही दिवसांमध्ये कमी होत चालली आहे. टॅब्लेट डिमांडमध्ये 3.3 टक्क्यांची घट झाली आहे. तर व्यवहारिक वापरासाठीची मागणी 6.9 टक्क्यांनी वाढली आहे. 
 
2022 पर्यंत जगभरात एकूण 550 कोटी मोबाईल डिव्हाईस उपलब्ध असतील, आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोबाईल युजर्स असणार आहेत. 
 
भारतात लँडलाईन वापरणा-यांची संख्या 2.53 कोटी आहे. तर दूरसंचार वापरकर्त्यांची आकडेवारी 104 कोटींवर पोहोचली आहे.  जानेवारी महिन्यात 70 लाख लोकांनी दूरसंचार वापरास सुरुवात केली. एअरटेलने सर्वात जास्त 25 लाख ग्राहक जोडले आहेत. तर आयडीयाने 12.51 लाख आणि वोडाफोनने 11.12 लाख ग्राहक जोडले आहेत. बीएसएनएल चौथ्या क्रमांकावर असून 9.25 लाख ग्राहक जोडले गेले. टेलिनोरने 7.24 लाख, एअरसेलने 4.35 लाख आणि रिलायन्स कम्युनिकेशनने 3.15 लाख नवे ग्राहक जोडले आहेत.