शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

दहशतवादाने भयंकर रक्तपाताचा धोका

By admin | Updated: May 7, 2015 01:19 IST

दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्र : दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या दुष्ट प्रवृत्तीमुळे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर रक्तपात होईल, असा इशाराही भारताने दिला आहे.अवघ्या मानवजातीसाठी दहशतवादापासून मोठा धोका आहे. दहशतवाद म्हणजे अशी जागतिक दुष्ट प्रवृती असून याचा जागतिक कारवाईनेच नि:पात होऊ शकतो. यासाठी प्रयत्न कमी पडू नयेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी भगवंत बिष्णोई यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत द्वितीय महायुद्धाच्या स्मृती या विषयावरील विशेष अधिवेशनात सांगितले.संयुक्त राष्ट्राचा भारत हा संस्थापक सदस्य असून या संस्थेचे तत्त्व आणि उद्दिष्टांप्रती भारत सदैव बांधील राहील, अशी ग्वाही बिष्णोई यांनी दिली. द्वितीय महायुद्धात भारताचे ८७ हजार जवान शहीद झाले होते,तर हजारो जवान जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)महायुद्धासारखा नरसंहार> दहशतवाद जगभर पसरला आहे. दुसऱ्या महायुद्धासारखा नरसंहार या दहशतवादामुळे होऊ शकतो. > दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ७० वर्षांत प्रगती झालेली असली तरी युद्धाची शक्यता पुरती कमी झालेली नाही. १६ लाख लोकांचा बळी> युद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या घटना कमी होतील; परंतु लोकांवरील प्रभाव वाढला आहे. > १६ व्या शतकात सशस्त्र संघर्षात १६ लाख लोकांचा बळी गेला. ही संख्या २० व्या शतकात वाढून ११ कोटींवर गेली आहे, असा दाखलाही भगवंत बिष्णोई यांनी यावेळी दिला.