शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 10:30 IST

थायलंड-कंबोडिया सीमेवर झालेल्या लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या चकमकीत १५ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले आहेत.

थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर कालपासून तणाव वाढला असून काल झालेल्या भीषण लष्करी चकमकींमुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. या तणावामध्ये चकमकींमध्ये १४ नागरिक आणि एका सैनिकासह १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जण जखमी झाले आहेत.

१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर

कंबोडियाने अजूनही नुकसानीची नोंद केलेली नाही. बुधवारी भूसुरुंग स्फोटाने हिंसाचार सुरू झाला, यामध्ये पाच थाई सैनिक जखमी झाले. या घटनेने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला.

थायलंडचे आरोग्यमंत्री सोमसाक यांनी कंबोडियावर नागरिकांवर आणि रुग्णालयावर हल्ला केल्याचा आरोप केला. "आम्ही कंबोडियन सरकारला हे ताबडतोब थांबवून शांततेच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो",असंही ते म्हणाले.

UN मध्ये बैठक होणार

थायलंड आणि कंबोडियामधील गेल्या दशकातील सर्वात रक्तरंजित सीमा संघर्षात १००,००० हून अधिक लोक सीमावर्ती भागातून पळून गेले आहेत.

कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांच्या विनंतीनुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शुक्रवारी दोन्ही देशांमधील सीमेवरील संघर्षांवर चर्चा करण्यासाठी आपत्कालीन बैठक घेणार आहेत. तर अमेरिकेनेही हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Thailandथायलंड