शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नोकरीसाठी नेले अन् बेकायदेशीर कामांत अडकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:58 IST

कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लाओस या देशात नोकरीच्या आमिषाने बेकायदा कामांमध्ये ढकललेल्या सतरा भारतीयांची सुटका करण्यात आली असून ते मायदेशी रवाना झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. 

ओसच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने व तेथील भारतीय राजदूतावासाने केलेल्या प्रयत्नांमुळेच सतरा भारतीयांची सुटका करणे शक्य झाल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशात व विदेशातही मोदी यांची गॅरंटी उपयुक्त ठरत आहे. 

कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. त्यामुळे आग्नेय आशियातील देशांत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या भारतीयांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये व सावधपणे व्यवहार करावेत, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर आता लाओसमधून १७ भारतीयांची सुटका केल्याची घटना उजेडात आली आहे. 

टॅग्स :jobनोकरीInternationalआंतरराष्ट्रीय