शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

नोकरीसाठी नेले अन् बेकायदेशीर कामांत अडकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 06:58 IST

कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लाओस या देशात नोकरीच्या आमिषाने बेकायदा कामांमध्ये ढकललेल्या सतरा भारतीयांची सुटका करण्यात आली असून ते मायदेशी रवाना झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली. 

ओसच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने व तेथील भारतीय राजदूतावासाने केलेल्या प्रयत्नांमुळेच सतरा भारतीयांची सुटका करणे शक्य झाल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशात व विदेशातही मोदी यांची गॅरंटी उपयुक्त ठरत आहे. 

कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. त्यामुळे आग्नेय आशियातील देशांत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या भारतीयांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये व सावधपणे व्यवहार करावेत, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर आता लाओसमधून १७ भारतीयांची सुटका केल्याची घटना उजेडात आली आहे. 

टॅग्स :jobनोकरीInternationalआंतरराष्ट्रीय