शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

...म्हणून ‘लिट्टे’शी युद्ध संपवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 04:27 IST

विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोलंबो : विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक तामिळ समुदायाशी मनोमिलन घडवून आणण्यासाठीच आपण ‘लिट्टे’ विरुद्धचे युद्ध समाप्त केले, असा दावा श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केला आहे.पोल्लोन्नारुवा या ग्रामीण भागातील गावात एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, विद्यमान अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना ‘लिट्टे’विरुद्ध आपल्या सरकारने केलेली कारवाई जनतेच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.मैत्री स्थापन करण्यासाठीच मी युद्ध समाप्त केले आणि आपल्या राजवटीच्या अंतिम टप्प्यात तामिळ नागरिकांना त्यांच्या मालकीची जमीन परत करण्यास प्रारंभ केला होता. ते म्हणाले की, मी निवडणुकाघेतल्या आणि या भागात स्थिती समान्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला; पण सध्याचे सरकार राजकीय द्वेषातून वेळ वाया घालवत आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ चौकशा करण्यात वेळ वाया घालवत आहे. (वृत्तसंस्था) राजपक्षे यांचे सरकार अल्पसंख्याक तामिळ आणि मुस्लिम समुदायात अलोकप्रिय बनले होते. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सिरिसेना यांना पाठिंबा दिला होता. राजपक्षे सत्तेवरून गेल्यानंतर त्यांनी केलेल्या अनेक गैरप्रकारांची सरकारने चौकशी सुरू केली आहे.