शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

...म्हणून ‘लिट्टे’शी युद्ध संपवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 04:27 IST

विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोलंबो : विद्यमान सरकार आपल्याविरुद्ध ‘राजकीय द्वेषाने’ काम करीत असून, आपल्या सरकारने बजावलेली कामगिरी मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक तामिळ समुदायाशी मनोमिलन घडवून आणण्यासाठीच आपण ‘लिट्टे’ विरुद्धचे युद्ध समाप्त केले, असा दावा श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केला आहे.पोल्लोन्नारुवा या ग्रामीण भागातील गावात एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, विद्यमान अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना ‘लिट्टे’विरुद्ध आपल्या सरकारने केलेली कारवाई जनतेच्या मनातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.मैत्री स्थापन करण्यासाठीच मी युद्ध समाप्त केले आणि आपल्या राजवटीच्या अंतिम टप्प्यात तामिळ नागरिकांना त्यांच्या मालकीची जमीन परत करण्यास प्रारंभ केला होता. ते म्हणाले की, मी निवडणुकाघेतल्या आणि या भागात स्थिती समान्य करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला; पण सध्याचे सरकार राजकीय द्वेषातून वेळ वाया घालवत आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता केवळ चौकशा करण्यात वेळ वाया घालवत आहे. (वृत्तसंस्था) राजपक्षे यांचे सरकार अल्पसंख्याक तामिळ आणि मुस्लिम समुदायात अलोकप्रिय बनले होते. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सिरिसेना यांना पाठिंबा दिला होता. राजपक्षे सत्तेवरून गेल्यानंतर त्यांनी केलेल्या अनेक गैरप्रकारांची सरकारने चौकशी सुरू केली आहे.