शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आपसातले मतभेद वादाचं कारण नको, चिनी परराष्ट्र मंत्र्यांची जयशंकर यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 17:10 IST

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत.

बीजिंगः भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. देशात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत-चीनचे संबंध स्थिर राहणे गरजेचे आहे. जयशंकर यांनी चिनी उपराष्ट्रपती वांग क्विशान यांच्याशी झोंग्ननहाईदरम्यान भेट घेतली आहे.त्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत एक बैठक घेतली. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विश्वासू वांग यांच्याशी बातचीत करताना ते म्हणाले, आमचं दोन वर्षांपूर्वीच द्विपक्षीय संबंधांसंदर्भात एकमत झालेलं आहे. देश अनिश्चिततेतून जात असताना आपले संबंध स्थिर राहण्याची गरज आहे.चीनमध्ये पुन्हा आल्यानं मी आनंदात आहे. माझी मागची वर्ष मी आनंदानं स्मरण करतो. मी नशीबवान आहे, मला अनौपचारिक पद्धतीनं शिखर संमेलनाची तयारी करण्याची संधी मिळाली.  जयशंकर यांचं स्वागत करत उपराष्ट्रपती वांग म्हणाले, मला हेसुद्धा माहीत आहे की, चीनमध्ये बऱ्याच काळापासून राहणारे जयशंकर हे भारतीय राजदूत आहेत. दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. जयशंकर यांचा हा दौरा भारत आणि चीनसाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही वांग म्हणाले. जयशंकर यांच्या या दौऱ्यात चार द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली जाणार आहे.