शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

Ukraine Russia War: भारत आणि रशियामध्ये झालेला करार रद्द होणार? रशियन राजदूतांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 17:14 IST

Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे रशियाकडून भारताला मिळणाऱ्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध (Ukraine Russia War)  सलग सातव्या दिवशीही सुरू आहे. अशा स्थितीत रशियासोबतच्या भारताच्या संरक्षण करारांवर त्याचा परिणाम होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रशियावर पाश्चात्य देशांनी लादलेल्या अनेक आर्थिक निर्बंधांमुळे S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या(S-400 Air Defence System) वितरणावर परिणाम होऊ शकतो का? याचे उत्तर रशियन राजदूताने दिले.

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, 'भारताला S-400 एअर डिफेन्स सिस्टिमच्या पुरवठ्याबाबत मला कोणताही अडथळा दिसत नाही. हा करार सुरू ठेवण्यासाठी आमच्याकडे योग्य यंत्रणा आहे. रशिया नेहमीच राखेतून उठला आहे आणि तो पुन्हा उठेल. आम्ही पूर्णपणे सुरक्षित राहण्यासाठी पावले उचलली आहेत',अशी माहिती त्यांनी दिली.     

रशिया-भारत S-400 एअर डिफेन्स सिस्टीम करारभारताला रशियाकडून S-400 हवाई संरक्षण प्रणालीची पहिली खेप मिळाली आहे, परंतु इतर चार वितरित करणे बाकी आहे. आतापर्यंत रशियाकडून डिलिव्हरी होण्यास विलंब होण्याची चिन्हे दिसत नाहीत, परंतु युक्रेनवरील हे संकट दीर्घकाळ चालले तर निश्चितच चिंतेची बाब ठरू शकते. याशिवाय, CAATSA कायद्यांतर्गत खरेदीसाठी अमेरिकेने भारतावर बंदी घातली तर, ही एक चिंतेची बाब असेल. आतापर्यंत अमेरिकेने चीन आणि तुर्कीवर निर्बंध लादले आहेत, मात्र भारताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

भारताला अधिक नुकसान होण्याची शक्यता रशिया-युक्रेन संकटामुळे जागतिक बाजारपेठेला धोका कायम आहे. जगभरातील शेअर बाजार वाईट काळातून जात आहेत. काही देशांच्या चलन मूल्यावर परिणाम झाला आहे. या भू-राजकीय तणावाचा वाईट परिणाम जागतिक बाजारपेठेवर दिसू शकतो. प्रसिद्ध वित्तीय आणि संशोधन कंपनी नोमुरा यांच्या अहवालानुसार, युक्रेन संकटामुळे आशियातील सर्वात मोठा परिणाम भारतावर होऊ शकतो.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया