शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

By admin | Updated: December 3, 2015 03:14 IST

वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे

लंडन : वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधत वेळीच उपाययोजना करण्यास सुचविले आहे. समुद्राचे तापमान काही अंशांनी वाढल्यास पृथ्वीवरील आॅक्सिजनचे (प्राणवायू) प्रमाण कमी होऊ शकते. परिणामी मोठ्या संख्येने प्राणी आणि लोकांच्या मृत्यूने सृष्टीचे रूपांतर मरुभूमीत होऊ शकते, असा इशारा या संशोधकांनी दिली आहे. पृथ्वीवरील वाढते तापमान अधिक वाढणार नाही, यासाठी काय काय उपाय करणे जरूरी आहेत, यावर पॅरिस येथे जगभरातील नेते, पर्यावरणतज्ज्ञ विचारमंथनासाठी एकवटले असताना ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी आॅफ लिसेस्टरमधील संशोधकांनी हा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढत समस्त मानवजातीचे डोळे उघडले आहेत. समुद्राचे तापमान २१०० पर्यंत जवळपास ६ अंश सेल्सियसवर गेल्यास आॅक्सिजनचे उत्सर्जनच संपुष्टात येईल. आॅक्सिजनच अवघ्या सृष्टीचा प्राण आहे. प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यास एकूणच जीवसृष्टीचा नाश ओढवेल. (वृत्तसंस्था)पृथ्वीचे वाढते तापमान हा मुद्दा राजकीय आणि विज्ञानजगताच्या ऐरणीवर येऊन तब्बल दोन दशके झाली आहेत. पृथ्वीचे तापमान सारखे वाढत राहिल्यास सृष्टीवर कोणती संकटे कोसळतील, याबाबत या संशोधकांनी सविस्तर ऊहापोह केला आहे.पृथ्वीवर भविष्यात ओढवणाऱ्या संकटापैकी सर्वाधिक भयानक संकट असेल ते पुराचे थैमान. अंटार्टिकामधील बर्फ वितळून येणाऱ्या पुराने जगभरात हाहाकार उडेल. परिणामी जीवसृष्टीचा नाश होऊ शकतो, असे या विद्यापीठातील गणित विभागाचे प्रो. सर्गेई पेट्रोव्हस्की यांनी सांगितले.