शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रिलायन्स जिओची सॅमसंगसोबत भागीदारी

By admin | Updated: March 2, 2017 03:57 IST

रिलायन्स जिओने आपल्या ४जी सेवेत सुधारणा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बडी कंपनी सॅमसंगसोबत भागीदारी करार केला

बार्सिलोना : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने आपल्या ४जी सेवेत सुधारणा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बडी कंपनी सॅमसंगसोबत भागीदारी करार केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीत आय अँड जी (इनफील अँड ग्रोथ) प्रकल्प सुरू केला आहे. याद्वारे सध्याच्या नेटवर्कची क्षमता विस्तारित करणे आणि नेटवर्कचे कव्हरेज वाढविणे याकडे लक्ष देण्यात येणार आहे. ८५0, १,८00 आणि २,३00 एमएचझेड बँडचा वापर करून दाटीवाटीच्या शहरी भागांत इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कव्हरेज वाढवून देशाच्या ९0 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. रिलायन्स जिओचे अध्यक्ष ज्योतिंद्र ठक्कर यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘आम्ही भारतात डिजिटल क्षेत्राचा पूर्ण कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.’ (वृत्तसंस्था)>८५0, १,८00 आणि २,३00 एमएचझेड बँडचा वापर करून दाटीवाटीच्या शहरी भागांत इनडोअर आणि आउटडोअर कव्हरेज वाढविण्यात येईल.