शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 4:10 AM

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.

न्यू यॉर्क : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.न्यू यॉर्कमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल म्हणाले की, या थोर नेत्यांपैकी प्रत्येक जण जगात फिरले होते. त्यांनी जगाचा अनुभव घेतला होता. परदेशांतून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्यातील कल्पनांतून त्यांनी भारतात परिवर्तन घडवले, हे विसरून चालणार नाही.श्वेत क्रांतीचे (दूध क्रांती) प्रणेते वर्गिस कुरीयन हेही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातील सर्वांत मोठे यश म्हणून ओळखले जाते ती दुग्धक्रांती त्यांनीच घडवली, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही, असा होत नाही.एनआरआय देशाच्या पाठीचा कणा आहेत. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. (वृत्तसंस्था)>भाजपाचा उल्लेख न करताराहुल म्हणाले, सगळीकडे लोक मला हल्ली विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा, आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? पण भारतामध्ये दुहीचे राजकारण सुरू झाले, ही वस्तुस्थितीच आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी