शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:11 IST

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.

न्यू यॉर्क : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.न्यू यॉर्कमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल म्हणाले की, या थोर नेत्यांपैकी प्रत्येक जण जगात फिरले होते. त्यांनी जगाचा अनुभव घेतला होता. परदेशांतून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्यातील कल्पनांतून त्यांनी भारतात परिवर्तन घडवले, हे विसरून चालणार नाही.श्वेत क्रांतीचे (दूध क्रांती) प्रणेते वर्गिस कुरीयन हेही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातील सर्वांत मोठे यश म्हणून ओळखले जाते ती दुग्धक्रांती त्यांनीच घडवली, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही, असा होत नाही.एनआरआय देशाच्या पाठीचा कणा आहेत. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. (वृत्तसंस्था)>भाजपाचा उल्लेख न करताराहुल म्हणाले, सगळीकडे लोक मला हल्ली विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा, आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? पण भारतामध्ये दुहीचे राजकारण सुरू झाले, ही वस्तुस्थितीच आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी