शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

देशाच्या परिवर्तनात एनआयआरचेही योगदान, न्यू यॉर्कमध्ये राहुल गांधी यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 04:11 IST

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.

न्यू यॉर्क : महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे सारे महत्त्वाचे नेते काही ना काही कारणास्तव परदेशात राहिलेले म्हणजेच एनआयआर होते. या नेत्यांनीच भारतात परतल्यानंतर राजकीय व सामाजिक चळवळी उभारल्या, काँग्रेसच्या स्थापनेतही या नेत्यांसह अनेक एनआयआरचा सहभाग होता, असे उद्गार राहुल गांधी यांनी येथे काढले.न्यू यॉर्कमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात राहुल म्हणाले की, या थोर नेत्यांपैकी प्रत्येक जण जगात फिरले होते. त्यांनी जगाचा अनुभव घेतला होता. परदेशांतून त्यांना जे शिक्षण मिळाले, त्यातील कल्पनांतून त्यांनी भारतात परिवर्तन घडवले, हे विसरून चालणार नाही.श्वेत क्रांतीचे (दूध क्रांती) प्रणेते वर्गिस कुरीयन हेही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातील सर्वांत मोठे यश म्हणून ओळखले जाते ती दुग्धक्रांती त्यांनीच घडवली, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही, असा होत नाही.एनआरआय देशाच्या पाठीचा कणा आहेत. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. (वृत्तसंस्था)>भाजपाचा उल्लेख न करताराहुल म्हणाले, सगळीकडे लोक मला हल्ली विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा, आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? पण भारतामध्ये दुहीचे राजकारण सुरू झाले, ही वस्तुस्थितीच आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी