शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धार्मिक झुंडशाहीपुढे पाकची शरणागती!, लष्कराची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:12 IST

रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली.

इस्लामाबाद : रावळपिंडी व इस्लामाबाद शहरांना जोडणाºया महामार्गावरील फैझाबाद नाक्यावर ठिय्या देऊन, गेले २० दिवस राजधानीची नाकेबंदी करणाºया हजारो इस्लामी निदर्शकांपुढे पाकिस्तान सरकारने सपशेल शरणागती पत्करली. लष्कराच्या मध्यस्थीने रविवारी रात्री सरकार व निदर्शक यांच्यात झालेल्या लेखी समझोत्यानुसार, कायदामंत्री झाहीद हमीद यांनी राजीनामा दिला. इतकेच नव्हे, तर गेल्या १५ दिवसांत अटक केलेल्या सर्व निदर्शकांनासोडून देताना परतीच्या प्रवासाच्या खर्चासाठी सरकारकडून प्रत्येकीएक हजार रुपयांचा चेकही दिला गेला!तिथे ८ नोव्हेंबरपासून धरणे धरून बसलेल्या निदर्शकांना जबरदस्तीने हुसकावण्यासाठी पोलीस व अन्य सुरक्षा दलांनी शनिवारी जोरदार कारवाई सुरू केली. त्या वेळीमोठा हिंसाचार व जाळपोळझाली. त्यात एका पोलीस अधिकाºयासह सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय २०० हूनअधिक निदर्शक व सुमारे ८० पोलीस जखमी झाले. याचेतीव्र पडसाद पाकिस्तानच्याप्रमुख शहरांत उमटले वतेथेही आंदोलनाचे लोण पेटले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव ठेवून पोलीस कारवाई स्थगित केली गेली.या समझोत्यानुसार दिलेली आश्वासने सरकार पाळेल, याची हमी लष्कराने दिली. देशाला संभाव्य विनाशकारी परिस्थितीतून वाचविल्याबद्दल या समझोतापत्रात लष्करप्रमुख जनरल कमर अब्दुल बाजवा यांचे विशेष आभार मानले गेले. (वृत्तसंस्था)मोहम्मद पैगंबरांच्या प्रतिष्ठेसाठी...पाकिस्तानच्या निवडणूक कायद्यानुसार पूर्वी निवडणूकलढविणाºया आणि नंतर सत्तेच्या पदावर येणाºया प्रत्येक उमेदवारास मोहम्मद पैगंबरांच्या अंतिम प्रेषित्वाशी बांधिलकीची शपथ (खातम-ई-नबुव्वत) घ्यावी लागे. पण सरकारने नव्या कायद्यातून ही शपथ वगळली आहे.यासाठी कायदामंत्री हमीद यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्यासह इतर मागण्यांसाठी तहरीक-ई-लबैक या रसूल अल्ला, तहरीक-ई-खातम-ई-नबुव्वत आणि सुन्नी तहरीक इत्यादी धार्मिक पक्षांनी हे आंदोलन पुकारले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIslamइस्लाम