शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पाकचं काश्मीरसाठी नवं गाणं, भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

By admin | Updated: February 5, 2017 13:38 IST

पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे.

ऑनलाइन लोकमतइस्लामाबाद, दि. 5 - पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान काश्मिरी जनतेच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. एवढ्यावर न थांबता पाकिस्तानी लष्कर आणि सरकारनं काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका करण्यात सुरुवात केली आहे. तसेच काश्मिरी जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवण्यासाठी एका गाण्याचीही रचना केली आहे. त्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पाकिस्तानमध्ये दरवर्षी काश्मीर प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी 5 फेब्रुवारी हा काश्मीर दिन म्हणून पाळला जातो. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानी लष्करानं या गाण्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आहे. त्यानंतर पाकिस्तान नेहमीच काश्मिरी जनतेच्या पाठीशी असून, काश्मीरला वादग्रस्त भाग म्हणून जाहीर करावे, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केली आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने काश्मीर दिनाचं औचित्य साधून व्हिडीओ प्रकाशित केला. या गाण्यामध्ये भारताने काश्मीर सोडावे अशी मागणी केली असून, भारताच्या जखमेवर हा मीठ चोळण्याचा प्रकार पाकिस्ताननं चालवला आहे. मात्र भारताकडून अद्याप कोणतंही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही.