शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

पाकिस्तानने मानवी हक्कांचे धडे आम्हाला तरी देऊ नयेत, मानवी हक्क परिषदेत भारताने ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:46 IST

ज्या देशांत दहशतवादी उजळ माथ्याने वावरतात व जेथे ओसामा बिन लादेनला राजाश्रय दिला जातो त्या एक राष्ट्र म्हणून पार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशी कडक निर्भत्सना भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या येथे सुरु असलेल्या मानवी हक्क परिषदेत केली.

जिनिव्हा - ज्या देशांत दहशतवादी उजळ माथ्याने वावरतात व जेथे ओसामा बिन लादेनला राजाश्रय दिला जातो त्या एक राष्ट्र म्हणून पार अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने जगाला लोकशाही व मानवी हक्कांचे धडे देण्याची गरज नाही, अशी कडक निर्भत्सना भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या येथे सुरु असलेल्या मानवी हक्क परिषदेत केली.पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी मानवी हक्कांच्या पायमल्लीचा आरोप करून काश्मीरचा प्रश्न या व्यासपीठावर उपस्थित करण्याचा प्रयत्न करताच भारताच्या प्रतिनिधी मिनी देवी कुमाम यांनी अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. अशा चोराच्या उलट्या बोंबा मारण्याऐवजी मुंबई, पठाणकोट व उरी येथील दहशतवादी हल्ल्यांच्या सूत्रधारांना कायद्याच्या हवाली करावे, असे त्यांनी ठणकावून पाकिस्तानला सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान